Wednesday 20 February 2013

बहुसंख्य हिंदू समाजाला कॉंग्रेस आणि अल -कायदा सारख्या संघटना भगवा आतंकवादी बोलतात


बहुसंख्य हिंदू समाजाला कॉंग्रेस आणि अल -कायदा सारख्या संघटना भगवा आतंकवादी बोलतात.



जेव्हा पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लीम समाजाने १९९२ दंगलीमध्ये हिंदुना ठार करत होते... तेव्हा कॉंग्रेस आणि तेव्हाची शरद पवारची पिल्ले लपून बसली होती.
मुंबई माझ्या इमारतीच्या खाली माथाडी कामगारांचे गळे चिरले.तेव्हा हिंदू नचे रक्षण करायला जर कुणी धावून आले असेल तर ती शिवसेना होती.मराठी लोकांना मानसम्मान मिळवून देणारी शिवसेना होती. आता जर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणार्यांना काही अतिशहाणे लोक गुंड बोलतात.त्याच्या आह्माला अभिमान आहे. जगद्गुरू संत तुकारामांनी "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिनी लोकी झेंडा"
शिवसेनाच काय कोणतीच हिंदू संघटना मुस्लीम विरोध करत नाही फक्त विरोध असतो तो पाकिस्तान विषयीच्या प्रेमाला. विरोध असतो तो अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमांना. देश विघातक कृत्यांना. भारतीय मुसलमानाचा आह्मी किंबहुना आदर करतो हे लोक अश्या कृत्यात सहभागी नसतात.

इतिहासातील मुस्लिम सुलतानांनी हिंदू केलेल्या शिक्षा पहा आणि मगच आपले मत मांडा.
इ.स.१३१८
देवगिरीचा जावई हरपालदेव याने दिल्लीच्या खिल्जी घराण्यातील मुबारकखान खिल्जीच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकत ठेवण्याची"चूक" केल्याने मुबारकखानाच्या तावडित जिवंत सापडलेल्या हरपालदेवाला मुबारकखानाने जिवंतपणे कातडी सोलून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. इतकेच नव्हे तर त्यावेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज यासारखे फ़ुटकळ विषय नव्हतेच म्हणून लगेच कामाला सुरुवात होऊन हरपालदेवाची प्रथम गालवरील मांसाचा तुकडा सोलण्यात आला.मग एकेक करून डाळींबाच्या टरफ़लाप्रमाणे त्याची सर्व त्वचा सोलण्यात येऊन लोळगोळा झालेला त्याचा देह देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आला. हिंदुत्वाचा हा निखाराही इस्लामी अत्याचाराखाली पार विझून गेला. इस्लामच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकावणार्‍याची काय गत होते यासाठी दहशत बसवण्यासाठी हा मुबारकखानाचा खटाटोप होता. मग कसाबचेही हे हिंदुत्वाविरोधात जिहादच होता असे तुम्हाल वाटत नाही का?

जानेवारी १५६५:-
विजयनगर सम्राट राजा रामराया मुस्लिम सेनेच्या तावडीत जिवंत सापडला. यावेळी विजयनगर साम्राज्याविरोधात ४ मुस्लिम सुलतान इस्लामसाठी एकत्र येऊन हिंदुत्वाविरोधात लढले होते. त्यापैकी हुसेन निजामशहाने वृद्ध रामरायाचे मस्तक छेदले. अली आदिलशहाने मेलेल्या रामरायाचे मस्तक निजामशहाकडून मागवून घेतले. मग आदिलशहाने रामरायाचे मस्तक पोखरून काढले, आतील मांस, मेंदू,रक्त वगैरे काढून ते मस्त्क त्याने साफ़ केले आणि विजापुरातील एका घाणमोरीच्या(संडासाच्या) तोंडाशी अशा कौशल्याने बसवले की त्या घाणमोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी. कुठे "मरणानंतर वैर संपते" असे मानून अफ़ज़लखानाची कबर बांधणारे शिवराय आणि कुठे हे इस्लामी धर्मांध सुलतान....??

मार्च १६८९:-
औरंगजेबाच्या हाती जिवंत सापडलेल्या मराठ्यांचा राजा संभाजी राजांचे डोळे काढून, त्यांची कातडी सोलून तसेच जीभ छाटून अनन्वीत अत्याचार केले. हे अत्याचार सतत ४० दिवस चालू होते.मग रोज एकेक अवयव छाटून शेवटी शिरच्छेद करून अतिशय हालहाल करून राजांची हत्या औरंगजेबाने केली.
इ.स.१६७५-
गुरू गोविंदसिंगांची हत्याही एका पठाणने केली तसेच त्यांच्या हजारो साथीदारांना कैद केले आणि इस्लामच स्वीकर करण्यास नकार देणार्‍या काहींना उकळत्या तेलात बुडवून तर काहींना कापसाच्या गुंडाळीत बांधून बाहेरून आग लावली व जिवंत जाळले.गुरु गोविंदसिंगांच्या दोन कोवळ्या मुलांनाही औरंगजेबाने सोडले नाही. त्यांच्यावरही त्याने धर्मातरणाची जबरदस्ती करून शेवटी न जुमानल्याने त्या दोघांनाही भिंतीत चिणून मारले. गुरु तेघबहाद्दरांचीही हत्या औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात सर्व लोकांसमोर शिरच्छेद करून केली. जेणेकरून इस्लामच्या विरोधात जाणार्‍यांना जबर दहशत बसावी.
१९४७ च्या जातीय दंगली
१९४७ च्या जातीय दंगली दरम्यान १०,००,००० (दहा लाख) भारतीय हिंदूनची कत्तल करण्यात आली. हे आंदोलन मोहमद अली जीह्ना यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. रस्त्यावर जसे पूर्वी जळणासाठी लाकडाचे ढीग लागायचे तसे हिंदू लोकांची शव लावलेली होती.
जगातील सर्वात मोठा नार्संवहार म्हणता येयील.
संदर्भ:- टाईम्स ऑफ़ इंडिया, दि. २० ऑगस्ट१९९०.
काश्मिरात हिंदूंना पकडून त्यांच्या शरीरातील सर्व रक्त काढून घेण्यात येई, जे दहशतवाद्यांच्या इलाजासाठी वापरले जाई. ते मृतदेह नंतर झेलम नदीत फ़ेकून देण्यात येत. असे अनेक मृतदेह झेलम नदीत सापडले आहेत.

संदर्भ :- २६ मे,१९९० इंडियन एक्स्प्रेस
काश्मिरात एका गावातील हिंदूंना एकत्र करून इस्लामी दहशतवाद्यांनी बांधून टाकले. नंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यातील काही युवकांना सुर्‍याने बकरा कापावा तसे कापण्यात आले आणि त्यांचे मांस त्याच्या परीवारातील माणसांच्या तोंडात जबरदस्तीने कोंबण्यात आले. तसेच हिंदूंना गाईचे रक्त पिण्यास जबरदस्तीने भाग पाडले.
(पांच्जन्य, दि.१९ जून, १९९४)
१९९३ च्या जातीय दंगली -
१९९३ जातीय दंगली दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल बिल्डींग मुंबई डोंगरी येथे रात्रीच्या सुमारास दोन मराठी म्ह्ताडी कामगारांची गळा चिरून हत्या मुस्लीम लोकांनी केली होती. शिवाय असंख्य हिंदू बांधवांना तलवारीने मुस्लीम प्राबल्य असणार्या विभागात कापण्यात आले होते. 
१९९३ बॉम स्पोट-
दावूत इम्ब्राहीम कासकर याच्या नेतृवाखाली झालेल्या मुंबई बॉम ब्लास्ट हे प्रामुख्याने मुंबईतील हिंदू वस्ती नजीक झाले असून त्यात सर्व मराठी आणि हिंदू बांधव मारले गेले.
मुब्रा रेल्वे स्थानक-
दररोज सकाळी मुब्रा रेल्वे स्थानक येथील मुस्लीम लोके ट्रेन मध्ये चढताना खास करून हिंदू बांधवांना रोज शिवीगाळ करणे तसेच ट्रेन मध्ये चढल्या नंतर जगामिलण्यासाठी धारधार ब्लेडने हिंदू बांधवांच्या हातावर वार करतात.
मुस्लीम प्राबल्य असणार्या प्रभागातून तर रोज हिंदू बांधवांवर छुपे हल्ले करण्यात येत असतात. परंतु हिंदू समाजातील १८ पगड जाती कधीच एकत्र येवून विरोध करत नाहीत. ते फक्त एकमेकांशी भांडण्यात व्यस्त असतात.
या वर रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या कडे तक्रार करून हि घटनेची दखल कोणी घेत नाही. तसेच सत्ताधारी राजकीय पक्ष या घटने कडे दुर्लक्ष करतात.

विठ्ठल खोत