Thursday 5 January 2012

मराठी भाषा हि खऱ्या अर्थाने गवळी- धनगरांच्या यादव साम्राज्या मध्ये समृद्ध तथा उत्कर्ष झाल्याची आपल्याला विलक्षण माहिती मिळते.



गवळी-धनगर राजा रामचंद्र हा यादव साम्राज्यातील राजाचा हेमाद्री नावाचा प्रधान होता. त्यांने मोडी लिपीचा शोध लावला. या मोडी लिपी मध्ये मराठी भाषा १९५६ पर्यंत लिहिली जात असे.राजा राम च्या काळामध्ये मराठी ला दरबारी भाषेचा दर्जा मिळाला होता.
म्हणजे मराठी भाषा हि खऱ्या अर्थाने गवळी- धनगरांच्या यादव साम्राज्या मध्ये समृद्ध तथा उत्कर्ष झाल्याची आपल्याला विलक्षण माहिती मिळते.

हेमाड पंथी मंदिरांची बांधकामे हि हेमाद्री या गवळी-धनगर यादव साम्राज्याच्या प्रधानाच्या देखारीखी आणि मार्ग दर्शनातून झाली होती.त्यामुळे या बांधकाम शैली ला हेमाड पंथी बोलले जाते.इतकेच नाही तर हेमाद्री ने "आयुर्वेद रसायन "या वैदक शास्त्रावर ग्रंथ निर्मिती पण केली होती.तसेच शेती मध्ये बाजरी या पिकाची लागवडी संधार्बातील संशोधन केले. शिवाय एय्तिहासिक पुस्तक "हेमाड पंथी बखर " यांनी लिहिले.

विठ्ठल खोत   




No comments:

Post a Comment